I sincerely thanx my orkut partners on my forum namely "चारोळ्या तैयार करू या" especially अपर्णा,अनिता, मिलिंद, and last but not the least प्रशांत (बंटी)
एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणा-या गारांचा
प्रवास अविरत सुरू रहावा तुझ्यासोबत
हाच इशारा असावा त्या गारांचा
प्रिये तुझे डोळे म्हणजे
पौर्णिमेचे टपोरे चांदणे
चन्द्रालाहि भुलवील
असे रूप तुजे देखणे
तु असताना संध्या हसते
लाल रुपेरि ढगा आडुनि
अन मग चन्द्र हळुच डोकावतो तुझ्या पदरा अडुनि
तु गोरिमोरि झालिस कि लाजुनि
मन ओले चिम्ब, डोळे हसतात
आठवणि तुझ्या, गळा दाटतात
आठवणींचा पुन्हा पाऊसच होतो
तु नसतेस जेव्हा, तो मनसोक्त बरसतो
सरि मागुन सरि येति
ढगा आडुनि पावसाच्या
तुझ्या विरहाने कोरडे झालेले मन
आणि आठवणि ओल्या चिंब दिवसाच्या
पावसाची एक सर
अलगद बरसून गेली
पुन्हा तु येशील कदाचि
तअशी आस देऊन गेलि
दुख सारे विसरायचे
नवे नाते जोडायचे
जीवनाशी आपल्या मैत्री करून
हसत खेळत जगायचे
मैत्रि नसावि क्षणभंगुर
असावी पाठिशी सावली सारखी
श्वास सोडेल साथ कधीतरि
पण मैत्री असेल अविरत अगदी सावलीसारखी
झुरते मन माझे तु नसताना
आटुनि गेले नेत्र हे वाट तुजी बघतना
तु भेटशील पुन्हा कुठल्या तरि वळणावर
क़दाचित माझीच वाट बघताना
जेव्हा तु नसतोस आठवणि तुझ्या मनात दाटतात
क़ितिहि आवरले तरि अश्रु डोळ्यात दाटतात
तुला विसरणे शक्य नाहि आयुष्यात
पुन्हा पुन्हा मला तेच सांगतात
आयुष्य माझे तुझ्या साठि
वापरते जपुन उद्यासाठि
कारण तुझ्या शिवाय आयुष्यात काहिच ऊरत नाहि
तुझ्या शिवायचे आयुष्य मी आयुष्यच धरत नाहि
दिसत नाहि अशृ भिजताना पावसात
भावनेने इथे मन मात्र जुळतात
भावनांनाहि कधीतरि अनावर होतो
आणि त्या तुज्या मनाला नकळत भिडतात
काहीच नाही उरले आता
फक्त माझीच मी आहे
मरणंच जर येणार असेल
तर तुझ्या आधीच मी आहे
हरवुन बसले मी स्वत:ला
येइल का तो रिझवायला
त्याच्याशिवायच जर जगायचे असेल
तर अर्थ नाहि त्या जगण्याला
झाले मिठित धुन्द तुझ्या,
बरसलास तु जेव्हा
क्षितिजावर इन्द्रधनु होता,
सप्तरंगी झाले मी जेव्हा
दिसतोय बरसलेल्या धारां मध्ये प्रत्येक क्षण
आसवे लपवुन कोणि हलकं करतय मन
आसवे हि आता बरसुन कोरडी झाली
आयुष्य आता माझे रखरखीत रण
असेच एकदा प्रेमात असताना
स्वत:शीच हसलो कुणी नसताना
प्रेमात तुझ्या स्वत:ला हरवले
राहिलो एकटा गर्दीत असताना
स्वप्नात माझ्या येशिल का ?
क़वेत मला घेशिल का?
आयुश्य नाहि मागत तुज्याकडे
फक्त प्रेमाचे चार क्षण देशील का
गुज प्रितिचे मनातले
उमलले आज सुमनापरि प्रेमाचे हे गुपित कळेल तुला जेव्हा
तेव्हाच समजेल मी हि प्रीत खरी
आयुष्याच्या वेली वर होता तुझाच आधार
आधरच तो निघुन गेला , वेल कशी बहरणार
तु नसशील जर सोबत माझ्या
सांग हि दु:खाची रात्र कशी सरणार
नेत्राचा दीप माझा होउनिया दुर का
तुझ कैसि किव न ये सखया रे सांग ना
पापण्यांचाहि मज वाटे आता भार का
आयुष्य थांबले तुझियाविना, कधी येशील, सांग ना
धुंद मनावर आवरण होते प्रेमाचे
सर्व काहि विसरून जातो नाव येता माझिया प्रियेचे
स्वप्नातील जावे गावा
स्वप्नातुनच फिराया
स्वप्न हे बहरुन यावे
स्वप्नांचाच छंद जीवा ह्या
आज अचानक मनि दाटले
क्षण मोहरुन आठवणिचे
प्रीत आठवुनी तुझी, बहरले
कळेल का रे मोल तुला त्याचे
का हे वादळ फिरुन येते पुन्हा
कोमेजलेल्या आठवणिन फुलुन जाते मना
जखम पुन्हा उभरूनि येते
हि जखम मनाची दाखवु कुणा
आज अचानक मनी काहुर उठले
हरवले का माझेच हृदय न कळे
गुंतले माझे मन तुझ्यासवे
तु नसतानाहि तुझ्याच आठवणीत जळे
न जाणो जुळले कधी
हे ॠणानुबंध कळे ना
हरवले मन माझे कधी,
मलाच ऊमजेना
त्याला स्वप्नांमधे
जगायला आवडत
नसते जेव्हा ती सोबत त्याच्या
तिच्या आठवणीत हरवायला आवडत
पावसाच्या गारव्यातही
तुझा स्पर्श हवाहवासा वाटला
चिंब भिजताना तुज्यासवे पावसात
जुन्या प्रेमातील हा स्पर्श नवानवासा वाटला
प्रेमाला नेहमी विचारल'
' प्रेमा तुझा रंग कसा ??''
कधी भासे सप्तरंगी इन्द्रधनु सम हा
वाटे कधी काळा घनघोर मेघ जसा
असे का होते तु नसतना
मन शब्दांनि भरुन येते
मुके शब्द ओठांतुनिच परततात
आणि मग भावनांनाच भरती येते
क़ळेना का रे प्रित तुला माझी कान्हा
तळमळते मी राधिका, का? तुझियाविना
तू मला कधीच स्वीकारणार नाहीस
,हे मला ठावूक आहे
म्हणुनच स्पर्धा तुज्या आठवणींची
माझ्या मनी,हे आपसुकच आहे
बिबले तुझे प्रेम मनाच्या ठायी ठायी
विसावले कुशीत तुझ्या आता दुरावा नाही
शेवटचा श्वास हि तुज्याच कुशीत घ्यावा
मज मरणाचे आता कोणतेही भय़ नाहि
मुसळधार पावसात
तुझ्यासोबत भिजायचय
चिंब पावसात भिजुन पुन्हा
तुज्याच कुशित निजायचय
आज पुन्हा मला तुझ्या आठवणीत निजायचय
तुझ्या सोबत घालवलेल्या क्षणांना पुन्हा जगायचय
अनुभवायच आहे मला स्वत:च जगण
आयुष्यात येणा-या प्रत्येक क्षणात तुला साठवायचय
तुच असतेस का स्वप्नात माझ्या
विचारतेस, मला ओळखतोस का राजा?
to be contd................................
एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणा-या गारांचा
प्रवास अविरत सुरू रहावा तुझ्यासोबत
हाच इशारा असावा त्या गारांचा
प्रिये तुझे डोळे म्हणजे
पौर्णिमेचे टपोरे चांदणे
चन्द्रालाहि भुलवील
असे रूप तुजे देखणे
तु असताना संध्या हसते
लाल रुपेरि ढगा आडुनि
अन मग चन्द्र हळुच डोकावतो तुझ्या पदरा अडुनि
तु गोरिमोरि झालिस कि लाजुनि
मन ओले चिम्ब, डोळे हसतात
आठवणि तुझ्या, गळा दाटतात
आठवणींचा पुन्हा पाऊसच होतो
तु नसतेस जेव्हा, तो मनसोक्त बरसतो
सरि मागुन सरि येति
ढगा आडुनि पावसाच्या
तुझ्या विरहाने कोरडे झालेले मन
आणि आठवणि ओल्या चिंब दिवसाच्या
पावसाची एक सर
अलगद बरसून गेली
पुन्हा तु येशील कदाचि
तअशी आस देऊन गेलि
दुख सारे विसरायचे
नवे नाते जोडायचे
जीवनाशी आपल्या मैत्री करून
हसत खेळत जगायचे
मैत्रि नसावि क्षणभंगुर
असावी पाठिशी सावली सारखी
श्वास सोडेल साथ कधीतरि
पण मैत्री असेल अविरत अगदी सावलीसारखी
झुरते मन माझे तु नसताना
आटुनि गेले नेत्र हे वाट तुजी बघतना
तु भेटशील पुन्हा कुठल्या तरि वळणावर
क़दाचित माझीच वाट बघताना
जेव्हा तु नसतोस आठवणि तुझ्या मनात दाटतात
क़ितिहि आवरले तरि अश्रु डोळ्यात दाटतात
तुला विसरणे शक्य नाहि आयुष्यात
पुन्हा पुन्हा मला तेच सांगतात
आयुष्य माझे तुझ्या साठि
वापरते जपुन उद्यासाठि
कारण तुझ्या शिवाय आयुष्यात काहिच ऊरत नाहि
तुझ्या शिवायचे आयुष्य मी आयुष्यच धरत नाहि
दिसत नाहि अशृ भिजताना पावसात
भावनेने इथे मन मात्र जुळतात
भावनांनाहि कधीतरि अनावर होतो
आणि त्या तुज्या मनाला नकळत भिडतात
काहीच नाही उरले आता
फक्त माझीच मी आहे
मरणंच जर येणार असेल
तर तुझ्या आधीच मी आहे
हरवुन बसले मी स्वत:ला
येइल का तो रिझवायला
त्याच्याशिवायच जर जगायचे असेल
तर अर्थ नाहि त्या जगण्याला
झाले मिठित धुन्द तुझ्या,
बरसलास तु जेव्हा
क्षितिजावर इन्द्रधनु होता,
सप्तरंगी झाले मी जेव्हा
दिसतोय बरसलेल्या धारां मध्ये प्रत्येक क्षण
आसवे लपवुन कोणि हलकं करतय मन
आसवे हि आता बरसुन कोरडी झाली
आयुष्य आता माझे रखरखीत रण
असेच एकदा प्रेमात असताना
स्वत:शीच हसलो कुणी नसताना
प्रेमात तुझ्या स्वत:ला हरवले
राहिलो एकटा गर्दीत असताना
स्वप्नात माझ्या येशिल का ?
क़वेत मला घेशिल का?
आयुश्य नाहि मागत तुज्याकडे
फक्त प्रेमाचे चार क्षण देशील का
गुज प्रितिचे मनातले
उमलले आज सुमनापरि प्रेमाचे हे गुपित कळेल तुला जेव्हा
तेव्हाच समजेल मी हि प्रीत खरी
आयुष्याच्या वेली वर होता तुझाच आधार
आधरच तो निघुन गेला , वेल कशी बहरणार
तु नसशील जर सोबत माझ्या
सांग हि दु:खाची रात्र कशी सरणार
नेत्राचा दीप माझा होउनिया दुर का
तुझ कैसि किव न ये सखया रे सांग ना
पापण्यांचाहि मज वाटे आता भार का
आयुष्य थांबले तुझियाविना, कधी येशील, सांग ना
धुंद मनावर आवरण होते प्रेमाचे
सर्व काहि विसरून जातो नाव येता माझिया प्रियेचे
स्वप्नातील जावे गावा
स्वप्नातुनच फिराया
स्वप्न हे बहरुन यावे
स्वप्नांचाच छंद जीवा ह्या
आज अचानक मनि दाटले
क्षण मोहरुन आठवणिचे
प्रीत आठवुनी तुझी, बहरले
कळेल का रे मोल तुला त्याचे
का हे वादळ फिरुन येते पुन्हा
कोमेजलेल्या आठवणिन फुलुन जाते मना
जखम पुन्हा उभरूनि येते
हि जखम मनाची दाखवु कुणा
आज अचानक मनी काहुर उठले
हरवले का माझेच हृदय न कळे
गुंतले माझे मन तुझ्यासवे
तु नसतानाहि तुझ्याच आठवणीत जळे
न जाणो जुळले कधी
हे ॠणानुबंध कळे ना
हरवले मन माझे कधी,
मलाच ऊमजेना
त्याला स्वप्नांमधे
जगायला आवडत
नसते जेव्हा ती सोबत त्याच्या
तिच्या आठवणीत हरवायला आवडत
पावसाच्या गारव्यातही
तुझा स्पर्श हवाहवासा वाटला
चिंब भिजताना तुज्यासवे पावसात
जुन्या प्रेमातील हा स्पर्श नवानवासा वाटला
प्रेमाला नेहमी विचारल'
' प्रेमा तुझा रंग कसा ??''
कधी भासे सप्तरंगी इन्द्रधनु सम हा
वाटे कधी काळा घनघोर मेघ जसा
असे का होते तु नसतना
मन शब्दांनि भरुन येते
मुके शब्द ओठांतुनिच परततात
आणि मग भावनांनाच भरती येते
क़ळेना का रे प्रित तुला माझी कान्हा
तळमळते मी राधिका, का? तुझियाविना
तू मला कधीच स्वीकारणार नाहीस
,हे मला ठावूक आहे
म्हणुनच स्पर्धा तुज्या आठवणींची
माझ्या मनी,हे आपसुकच आहे
बिबले तुझे प्रेम मनाच्या ठायी ठायी
विसावले कुशीत तुझ्या आता दुरावा नाही
शेवटचा श्वास हि तुज्याच कुशीत घ्यावा
मज मरणाचे आता कोणतेही भय़ नाहि
मुसळधार पावसात
तुझ्यासोबत भिजायचय
चिंब पावसात भिजुन पुन्हा
तुज्याच कुशित निजायचय
आज पुन्हा मला तुझ्या आठवणीत निजायचय
तुझ्या सोबत घालवलेल्या क्षणांना पुन्हा जगायचय
अनुभवायच आहे मला स्वत:च जगण
आयुष्यात येणा-या प्रत्येक क्षणात तुला साठवायचय
तुच असतेस का स्वप्नात माझ्या
विचारतेस, मला ओळखतोस का राजा?
to be contd................................