तहानलेला एखादा, अमृताने तृप्त व्हावा
असं काहीसं होत तु माझा हात धरल्यावर
अन मग सुरुवात होते पावसाला
तु माझ्यावर मनसोक्त बरसल्यावर
तु मला विसरून जा
किती सहजपणे सांगितलेस
चार शब्दांच्या वाक्यात
तु माझे सर्वस्व मागितलेस
तुला आयुष्य लाभो लाख मोलाचे
त्यात दु:खाचा ओझरताही स्पर्श नसु दे
आयुष्य जग तु तुझ्या परिने
निदान एक श्वास माझ्या नावाचा असु दे
काहि वेळेला 'त्याच्या' सु:खासाठि
आपण आपलं दु:ख लपवायचं असत
कारण हे नातं प्रेमाचं असतं
त्याला आपणच जपायच असत
एका बेसावध क्षणी तु येतेस
अनं तोल मनाचा सुटतो
मनाला आवरायचं म्हंटल तर
मनच माझ्यावर हुकुम गाजवतो
हल्ली जो तो ह्या जगात
"सुगंधाला" भुलला आहे,
म्हणुनच कि काय इथे
खोटेपणाच अधिक खुलला आहे
माझं मन हि हल्ली
माझ्यासारख वागत
रात्रभर माझ्यासोबत ते हि
वेड्यासारख जागत
सखे तुझे प्रेम म्हणजे
दुधावरची साय
तुझेच तु समजुन घे
आणखी सांगु काय
तुज्या प्रेमात असा काहि बहरलो
आणि मग लोकांमध्ये मीच वेडा ठरलो
दारूच्या व्यसनापायीत्याने
पुन्हा एक घाव केला,
खुटणा-या पैशासाठी
बायकोचाहि भाव केला
एक सुख
तुला पहाण्याच
तु नसताना
एकट रहाण्याच
एक दु;ख
तु नसण्याच
तु नाहिस म्हणुन
जगत जगत मरण्याच
न जाणो जुळले कधी हे
ॠणानुबंध कळे ना
हरवले मन माझे कधी,
मलाच ऊमजेना
त्याला स्वप्नांमधे जगायला आवडत
नसते जेव्हा ती सोबत त्याच्या
तिच्या आठवणीत हरवायला आवडत
क़ळेना का रे
प्रित तुला माझी कान्हा
तळमळते मी राधिका,
का? तुझियाविना
पावसाच्या थेंबा थेंबात तुला बघण
मला आवडत, अस वेड्या सारख जगण
तुच असतेस का स्वप्नात माझ्या
विचारतेस, मला ओळखतोस का राजा?
पाऊलखुणा तुझ्या आठवणींच्या
एका वेगळ्याच विश्वात घेउन जातात मला
आयुष्य तुज्यासवे जगण्याचा
एक वेगळाच आत्मविश्वास देउन जातात मला
तुला पाहिल्यावर न स्पृहा उरे
आणखी मनी
तु येता मनी जागे चेतना
जगवी मला, तु संजीवनी
एक फुलपाखरु आकाशात
बेधुंद उडत होत
हे आकाश माझ आहे,
जगाला सांगत होत
ह्या मुसळधार पावसात
तुझ्यासोबत भिजायचय
चिंब पावसात भिजुन पुन्हा
तुज्याच कुशित निजायचय
आज पुन्हा मला
तुझ्या आठवणीत निजायचय
तुझ्या सोबत घालवलेल्या क्षणांना
पुन्हा जगायचय
अनुभवायच आहे
मला स्वत:च जगण
आयुष्यात येणा-या प्रत्येक क्षणात
तुला साठवायचय
श्वासांचे हे गणित
मला कळत नाहि
आठवणिंतुन ती गेली,
पण श्वासांतुन निघत नाही
तु कोणाचा आहेस सांग ना कान्हा
कोणाच्या विचारात हरवतोस सांग ना
मी राधिका तळमळते इथे तुझियाविना
कधी निवांत भेटशील मला सांग ना
मनाला समजावल मी
शहाण्यासारख वागायच
माझ्याबरोबर रात्रभर
तु नाहि जागायच
मी सहज म्हणुन मागे वळलो तर,
तु चक्क होतीस
न जाणो मी फसत होतो कि,
तुच मला फसवत होतीस
जेव्हा हरवते मन तुझ्या आठवणीत,
जखम सलते मनाला, होउनी द्विगुणीत
मला वाटलच होत मला पाहिल्यावर तु
मागे वळुन पाहशील
मागे वळुन पाहण्याइतकि
तु नक्किच माझि रहाशील
माझी आणि पावसाची
आता पक्की मैत्री आहे,
ती आल्यावर तो बरसणारच
मला पक्की खात्री आहे
मुसळ्धार पावसात इतर
भिजत होते जेव्हा,
तहानलेला एक ढग
होता आडोश्याला तेव्हा
तुझ्या गालावरचा तिळ,
तिळ तिळ जाळतो मला,
गजरा तुज्या केसांमधला
पुन्हा पुन्हा खुणावतो मला
माझ्या ओंझळीत
तुझे दु:ख घेऊन,
समाधानी आहे मी
तुला माझे सुख देऊन
कशी ह्या प्रेमाची हि
अजब रित आहे,
प्रेमात दगा देणा-यावरच का
जडलि माझी प्रीत आहे?
कुणितरी माझ्यासाठिहि रडणार आहे,
ऐकुन खुप बर वाटत
बोलणारा जरि खोटा असेल तरि
ऐकायला खर वाटत
स्वप्नांच्या पलिकडे
एक स्वप्न माझे असावे
चंद्र तुझा असावा
आकाश माझे असावे
शहाण्यासारख वागण कधी
माझ्या मनाला जमतच नाहि
तुझ्या आठवणीत रमल्या शिवाय
त्याला करमतच नाहि
सुखाची ओझरति झुळुकही
आता सुखावुन जाते
जेव्हा तुझ्या येण्याची
मनाला चाहुल लागते
आठवणींच्या गर्दीत एक
आठवण माझी हि असु दे
आयुष्य नाहि मागत तुझ्याकडे,
फक्त एक श्वास माझ्या नावाचा असु दे..
तुला पाहिल जेव्हा
भिजताना पावसात
मीहि "छत्री" लपविली
अलगद एका कोप-यात
तुझे आणि माझे नाते
असे काहि अनमोल आहे
आज तुझ्या अश्रुंनाहि
मोत्य़ांचे मोल आहे
अजाणता लागली
ओढ तुझ्या मनाची
दिशाच जणु बदलुन गेली
ह्या जीवनाची
माझ्या चंद्रावर डाग नाहि
पण तिळ मात्र आहे
तो चंद्र रात्रीच दिसतो
ह्या चंद्राची सोबत दिन रात्र आहे
हरिणीच्या वेगाने वेळ
निसटते हातातुन
खरच तेव्हा कळत नाहि,
कुठला क्षण जपावा हृदयातुन
किती छान असते
आपण कोणाला तरी आवडणे
अलगद कधी तरी तोल जाताना
कुणीतरि आपल्याला सावरणे
अलगद जेव्हा जाग येते पहाटेला
तुझीच आठवण असते सोबतीला
तुला कसे सांगु प्रेम
माझ्या मनातले
तुझे तुच उमजुन घे
स्वप्न माझ्या मनातले
आज पहिल्या प्रेमातील विस्मरलेल्या
पहिल्या पावसाची आठवण झाली
मनाच्या कोप-यात निजलेल्या क्षणांना
आज अचानक जाग आली
माझाच मी उरत नाहि
समोर तु येतेस जेव्हा
आठवणींशी एकरुप असतो
सोबत तु नसतेस जेव्हा
साद द्यायची नाहि तुला पुन्हा
पुन्हा मनाशी ठरवल आहे
तुला विसरण हि शक्य नाही
मन हे तुझ्याच आठवणीने भरल आहे
तु नसताना हि तु माझ्या सोबत असतेस
आठ्वणींच्या रुपाने माझ्यासवे वावरतेस
तुझेच तुला अर्पण करतो,
काय राहिले माझे आता
श्वास तुझा, ध्यास तुझा,
मी हि माझा न राहिलो आता
साद द्यायची नाहि तुला पुन्हा
पुन्हा मनाशी ठरवल आहे
तुला विसरण हि शक्य नाही
मन हे तुझ्याच आठवणीने भरल आहे
असं काहीसं होत तु माझा हात धरल्यावर
अन मग सुरुवात होते पावसाला
तु माझ्यावर मनसोक्त बरसल्यावर
तु मला विसरून जा
किती सहजपणे सांगितलेस
चार शब्दांच्या वाक्यात
तु माझे सर्वस्व मागितलेस
तुला आयुष्य लाभो लाख मोलाचे
त्यात दु:खाचा ओझरताही स्पर्श नसु दे
आयुष्य जग तु तुझ्या परिने
निदान एक श्वास माझ्या नावाचा असु दे
काहि वेळेला 'त्याच्या' सु:खासाठि
आपण आपलं दु:ख लपवायचं असत
कारण हे नातं प्रेमाचं असतं
त्याला आपणच जपायच असत
एका बेसावध क्षणी तु येतेस
अनं तोल मनाचा सुटतो
मनाला आवरायचं म्हंटल तर
मनच माझ्यावर हुकुम गाजवतो
हल्ली जो तो ह्या जगात
"सुगंधाला" भुलला आहे,
म्हणुनच कि काय इथे
खोटेपणाच अधिक खुलला आहे
माझं मन हि हल्ली
माझ्यासारख वागत
रात्रभर माझ्यासोबत ते हि
वेड्यासारख जागत
सखे तुझे प्रेम म्हणजे
दुधावरची साय
तुझेच तु समजुन घे
आणखी सांगु काय
तुज्या प्रेमात असा काहि बहरलो
आणि मग लोकांमध्ये मीच वेडा ठरलो
दारूच्या व्यसनापायीत्याने
पुन्हा एक घाव केला,
खुटणा-या पैशासाठी
बायकोचाहि भाव केला
एक सुख
तुला पहाण्याच
तु नसताना
एकट रहाण्याच
एक दु;ख
तु नसण्याच
तु नाहिस म्हणुन
जगत जगत मरण्याच
न जाणो जुळले कधी हे
ॠणानुबंध कळे ना
हरवले मन माझे कधी,
मलाच ऊमजेना
त्याला स्वप्नांमधे जगायला आवडत
नसते जेव्हा ती सोबत त्याच्या
तिच्या आठवणीत हरवायला आवडत
क़ळेना का रे
प्रित तुला माझी कान्हा
तळमळते मी राधिका,
का? तुझियाविना
पावसाच्या थेंबा थेंबात तुला बघण
मला आवडत, अस वेड्या सारख जगण
तुच असतेस का स्वप्नात माझ्या
विचारतेस, मला ओळखतोस का राजा?
पाऊलखुणा तुझ्या आठवणींच्या
एका वेगळ्याच विश्वात घेउन जातात मला
आयुष्य तुज्यासवे जगण्याचा
एक वेगळाच आत्मविश्वास देउन जातात मला
तुला पाहिल्यावर न स्पृहा उरे
आणखी मनी
तु येता मनी जागे चेतना
जगवी मला, तु संजीवनी
एक फुलपाखरु आकाशात
बेधुंद उडत होत
हे आकाश माझ आहे,
जगाला सांगत होत
ह्या मुसळधार पावसात
तुझ्यासोबत भिजायचय
चिंब पावसात भिजुन पुन्हा
तुज्याच कुशित निजायचय
आज पुन्हा मला
तुझ्या आठवणीत निजायचय
तुझ्या सोबत घालवलेल्या क्षणांना
पुन्हा जगायचय
अनुभवायच आहे
मला स्वत:च जगण
आयुष्यात येणा-या प्रत्येक क्षणात
तुला साठवायचय
श्वासांचे हे गणित
मला कळत नाहि
आठवणिंतुन ती गेली,
पण श्वासांतुन निघत नाही
तु कोणाचा आहेस सांग ना कान्हा
कोणाच्या विचारात हरवतोस सांग ना
मी राधिका तळमळते इथे तुझियाविना
कधी निवांत भेटशील मला सांग ना
मनाला समजावल मी
शहाण्यासारख वागायच
माझ्याबरोबर रात्रभर
तु नाहि जागायच
मी सहज म्हणुन मागे वळलो तर,
तु चक्क होतीस
न जाणो मी फसत होतो कि,
तुच मला फसवत होतीस
जेव्हा हरवते मन तुझ्या आठवणीत,
जखम सलते मनाला, होउनी द्विगुणीत
मला वाटलच होत मला पाहिल्यावर तु
मागे वळुन पाहशील
मागे वळुन पाहण्याइतकि
तु नक्किच माझि रहाशील
माझी आणि पावसाची
आता पक्की मैत्री आहे,
ती आल्यावर तो बरसणारच
मला पक्की खात्री आहे
मुसळ्धार पावसात इतर
भिजत होते जेव्हा,
तहानलेला एक ढग
होता आडोश्याला तेव्हा
तुझ्या गालावरचा तिळ,
तिळ तिळ जाळतो मला,
गजरा तुज्या केसांमधला
पुन्हा पुन्हा खुणावतो मला
माझ्या ओंझळीत
तुझे दु:ख घेऊन,
समाधानी आहे मी
तुला माझे सुख देऊन
कशी ह्या प्रेमाची हि
अजब रित आहे,
प्रेमात दगा देणा-यावरच का
जडलि माझी प्रीत आहे?
कुणितरी माझ्यासाठिहि रडणार आहे,
ऐकुन खुप बर वाटत
बोलणारा जरि खोटा असेल तरि
ऐकायला खर वाटत
स्वप्नांच्या पलिकडे
एक स्वप्न माझे असावे
चंद्र तुझा असावा
आकाश माझे असावे
शहाण्यासारख वागण कधी
माझ्या मनाला जमतच नाहि
तुझ्या आठवणीत रमल्या शिवाय
त्याला करमतच नाहि
सुखाची ओझरति झुळुकही
आता सुखावुन जाते
जेव्हा तुझ्या येण्याची
मनाला चाहुल लागते
आठवणींच्या गर्दीत एक
आठवण माझी हि असु दे
आयुष्य नाहि मागत तुझ्याकडे,
फक्त एक श्वास माझ्या नावाचा असु दे..
तुला पाहिल जेव्हा
भिजताना पावसात
मीहि "छत्री" लपविली
अलगद एका कोप-यात
तुझे आणि माझे नाते
असे काहि अनमोल आहे
आज तुझ्या अश्रुंनाहि
मोत्य़ांचे मोल आहे
अजाणता लागली
ओढ तुझ्या मनाची
दिशाच जणु बदलुन गेली
ह्या जीवनाची
माझ्या चंद्रावर डाग नाहि
पण तिळ मात्र आहे
तो चंद्र रात्रीच दिसतो
ह्या चंद्राची सोबत दिन रात्र आहे
हरिणीच्या वेगाने वेळ
निसटते हातातुन
खरच तेव्हा कळत नाहि,
कुठला क्षण जपावा हृदयातुन
किती छान असते
आपण कोणाला तरी आवडणे
अलगद कधी तरी तोल जाताना
कुणीतरि आपल्याला सावरणे
अलगद जेव्हा जाग येते पहाटेला
तुझीच आठवण असते सोबतीला
तुला कसे सांगु प्रेम
माझ्या मनातले
तुझे तुच उमजुन घे
स्वप्न माझ्या मनातले
आज पहिल्या प्रेमातील विस्मरलेल्या
पहिल्या पावसाची आठवण झाली
मनाच्या कोप-यात निजलेल्या क्षणांना
आज अचानक जाग आली
माझाच मी उरत नाहि
समोर तु येतेस जेव्हा
आठवणींशी एकरुप असतो
सोबत तु नसतेस जेव्हा
साद द्यायची नाहि तुला पुन्हा
पुन्हा मनाशी ठरवल आहे
तुला विसरण हि शक्य नाही
मन हे तुझ्याच आठवणीने भरल आहे
तु नसताना हि तु माझ्या सोबत असतेस
आठ्वणींच्या रुपाने माझ्यासवे वावरतेस
तुझेच तुला अर्पण करतो,
काय राहिले माझे आता
श्वास तुझा, ध्यास तुझा,
मी हि माझा न राहिलो आता
साद द्यायची नाहि तुला पुन्हा
पुन्हा मनाशी ठरवल आहे
तुला विसरण हि शक्य नाही
मन हे तुझ्याच आठवणीने भरल आहे